राज्य सरकारकडून हेक्टरी 15 हजार रुपये बोनस जाहीर Crop Insurance

 

राज्य सरकारकडून  हेक्टरी 15 हजार रुपये बोनस जाहीर Crop Insurance

 

 (Nuksan Bharpai) राज्य सरकारने हेक्टरी 15 हजार रुपये बोनस जाहीर केले आहे , ते राज्यात तांदूळ म्हणजेच भाताची लागवड करनार्या  शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकार या शेतकऱ्याला हेक्टरी 15 हजार रुपये देणार आहे .

  हि मदत शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे. याप्रमाणे अशा शेतकऱ्याला 30 हजार रुपये मिळतील. विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी अशी घोषणा भाषणा दरम्यान केली आहे . राज्य सरकारचे या मदतीचा राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.Crop Insurance

 

याबद्दल YOUTUBE VIDIO पहा



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने